Author: लोकांक्षा

देश

यापुढे वकील पांढऱ्या शुभ्र कपड्यात दिसणार

नवी दिल्ली : करोनाने सर्वसामान्यां पासून सर्वांचेच आयुष्य बदलले आहे. अनेक गोष्टींमध्ये मोठ्याप्रमाणात बदल झाले आहेत.  यातच आता सर्वोच्च न्यायालयानेही आपल्यामध्ये

Read More
महाराष्ट्र

अखेर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे झाले आमदार; विधानपरिषदेवर बिनविरोध निवड

मुंबई/वृत्तसेवा अखेर उद्धव ठाकरे यांची विधानपरिषदेवर बिनविरोध निवड झाली असून राज्य सरकारसमोरील संकट संपलं आहे. उद्धव ठाकरे यांच्या आमदारकीवरुन राज्य

Read More
महाराष्ट्र

चौथ्या लॉक डाऊन मध्ये थोडी शिथिलता मिळण्याची शक्यता

मुंबई/प्रतिनिधी लॉकडाउन ४.० मध्ये निर्बंध शिथील करण्याबरोबरच आर्थिक घडामोडींना जास्तीत जास्त चालना देण्याचा प्रयत्न केला जाऊ शकतो. उत्पादन कारखाने सुरु

Read More
केजबीड

केजमध्ये स्वामी समर्थ संस्थानच्या देशपांडे घराण्याने वाटसरूसाठी सुरू केले अन्नछत्र

भिऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे;स्वामी समर्थ संस्थानचा उपक्रम केज/प्रतिनिधीभिऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे हा श्री स्वामी समर्थांचा मूळ

Read More
देश

जगभरात 44 लाख करोना बाधीत;साडे सोळा लाख रुग्ण झाले बरे

भारतात कोविडचे 78,055 रुग्ण आहेत. तर भारतात कोरोनामुळं 2551 बळी मुंबई : जगभरातील 212 देशांमध्ये कोरोनाचा कहर सुरुच आहे. जगभरात कोरोनाचे 44 लाखांहून अधिक

Read More
विदेश

कोविड-19 मुळे मृत्यू कसा होतो,काय आहेत कारणे

बीजिंग/वृत्तसेवा कोविड-19 ची लागण झाल्यामुळे मृत्यू झालेल्या बहुतेक रुग्णांचा मृत्यू रोगप्रतिकारक शक्‍तीच्या “ओव्हर रिऍक्‍शन’मुळे झाला आहे, असे या संदर्भात संशोधन

Read More
देश

ग्रामीण भागातील 50 टक्‍के जनता अर्धपोटी

नवी दिल्ली: सध्या सुरू असलेल्या लॉकडाऊनमुळे अनेक प्रकारच्या अडचणी उद्‌भवल्या आहेत. त्यातच लोकांना आता पुरेसे अन्नही मिळेनासे झाले आहे. एका

Read More
महाराष्ट्र

राज्यातील पोलीस अधिकारी, कर्मचाऱ्यांसाठी विविध सुविधा

पोलिसांच्या आरोग्याची काळजी घेणार – गृहमंत्री अनिल देशमुख मुंबई : कोरोना विषाणूच्या विरुद्ध लढणाऱ्या पोलीस दलातील योद्ध्यांसाठी गृह विभागामार्फत विविध

Read More
बीड

१० वी व १२वी उत्तरपत्रिका संकलन केंद्र तालुका स्तरावर करा-महाराष्र्ट राज्य शिक्षक परीषद

बीड ( प्रतिनिधी )महाराष्र्ट माध्यमिक व उच्चमाध्यमिक मंडळाद्वारे १०वी व १२वी प्रमाण पत्र परीक्षा फेब्रु / मार्च २०२० मध्ये घेण्यात

Read More
महाराष्ट्र

बीड जिल्ह्यातील मजुरांसाठी 30 लाखाचा निधी

मुंबई:लॉकडाऊन कालावधीत परराज्यातील स्थलांतरीत मजुरांना त्यांच्या राज्यात पाठवण्यासाठी तसेच इतर राज्यातून महाराष्ट्रातील स्थलांतरीत कामगार, मजुरांना पुन्हा महाराष्ट्रात आणण्यासाठी श्रमिक रेल्वे

Read More
error: Content is protected !!