Day: May 14, 2020

महाराष्ट्र

जिल्ह्यात सध्या एकही कोरोनाचा रुग्ण नाही

जिल्ह्यात कोरोनाचा नवीन रुग्ण सापडल्याच्या अफवा बीड , दि. १३:- जिल्ह्यात सध्या (दि.14 मे 2020 पर्यंत) एकही कोरोनाचा रुग्ण नाही.

Read More
देश

मध्यमवर्गीयांसाठी असलेल्या पाच महत्त्वाच्या घोषणा समजून घ्या

भविष्यनिर्वाह निधीच्या हप्त्यात दिलासा नवी दिल्ली/वृत्तसेवा पगारदार मध्यमवर्गीयांच्या हातात जास्त पैसा खेळता रहावा, यासाठी केंद्र सरकारने एक सवलत देऊ केली

Read More
महाराष्ट्र

राज्यात 31 मे पर्यंत लॉकडाऊन वाढणार? महाविकास आघाडीच्या बैठकीत चर्चा

मुंबई/प्रतिनिधी राज्यात कोरोना बाधित रुग्णांच्या संख्येने 25 हजारांचा टप्पा ओलांडला आहे. परिणामी कोरोना संसर्गाची साखळी तोडण्यासाठी राज्यात लॉकडाऊन वाढवणे अपरिहार्य

Read More
देश

यापुढे वकील पांढऱ्या शुभ्र कपड्यात दिसणार

नवी दिल्ली : करोनाने सर्वसामान्यां पासून सर्वांचेच आयुष्य बदलले आहे. अनेक गोष्टींमध्ये मोठ्याप्रमाणात बदल झाले आहेत.  यातच आता सर्वोच्च न्यायालयानेही आपल्यामध्ये

Read More
महाराष्ट्र

अखेर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे झाले आमदार; विधानपरिषदेवर बिनविरोध निवड

मुंबई/वृत्तसेवा अखेर उद्धव ठाकरे यांची विधानपरिषदेवर बिनविरोध निवड झाली असून राज्य सरकारसमोरील संकट संपलं आहे. उद्धव ठाकरे यांच्या आमदारकीवरुन राज्य

Read More
महाराष्ट्र

चौथ्या लॉक डाऊन मध्ये थोडी शिथिलता मिळण्याची शक्यता

मुंबई/प्रतिनिधी लॉकडाउन ४.० मध्ये निर्बंध शिथील करण्याबरोबरच आर्थिक घडामोडींना जास्तीत जास्त चालना देण्याचा प्रयत्न केला जाऊ शकतो. उत्पादन कारखाने सुरु

Read More
केजबीड

केजमध्ये स्वामी समर्थ संस्थानच्या देशपांडे घराण्याने वाटसरूसाठी सुरू केले अन्नछत्र

भिऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे;स्वामी समर्थ संस्थानचा उपक्रम केज/प्रतिनिधीभिऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे हा श्री स्वामी समर्थांचा मूळ

Read More
देश

जगभरात 44 लाख करोना बाधीत;साडे सोळा लाख रुग्ण झाले बरे

भारतात कोविडचे 78,055 रुग्ण आहेत. तर भारतात कोरोनामुळं 2551 बळी मुंबई : जगभरातील 212 देशांमध्ये कोरोनाचा कहर सुरुच आहे. जगभरात कोरोनाचे 44 लाखांहून अधिक

Read More
विदेश

कोविड-19 मुळे मृत्यू कसा होतो,काय आहेत कारणे

बीजिंग/वृत्तसेवा कोविड-19 ची लागण झाल्यामुळे मृत्यू झालेल्या बहुतेक रुग्णांचा मृत्यू रोगप्रतिकारक शक्‍तीच्या “ओव्हर रिऍक्‍शन’मुळे झाला आहे, असे या संदर्भात संशोधन

Read More
देश

ग्रामीण भागातील 50 टक्‍के जनता अर्धपोटी

नवी दिल्ली: सध्या सुरू असलेल्या लॉकडाऊनमुळे अनेक प्रकारच्या अडचणी उद्‌भवल्या आहेत. त्यातच लोकांना आता पुरेसे अन्नही मिळेनासे झाले आहे. एका

Read More
error: Content is protected !!