औरंगाबाद

औरंगाबाद

परजिल्ह्यातून औरंगाबाद जिल्ह्यात प्रवेश करणाऱ्यांची तपासणी होणार

औरंगाबाद : दिवाळीनंतर जिल्हयात कोरोना रूग्णांची संख्या वाढत असल्याने प्रशासन सतर्क झाले आहे. शहरात रोज सरासरी रूग्ण शंभरी गाठत असल्याने

Read More
ऑनलाइन वृत्तसेवाऔरंगाबाद

दुकानात विनामास्क ग्राहकाला सामान दिल्यास 15 दिवस दुकान राहणार बंद!

बाजारपेठेत खरेदीसाठी नागरीक गर्दी करत असल्याचं दिसतंय. सार्वजनिक ठिकाणी तसंच रस्त्यावर मास्क न घालणाऱ्या नागरिकांवर कारवाई करण्यासाठी स्वतंत्र पथक नेमण्यात आलं आहे. याचसोबत व्यापाऱ्यांनीही आपली जबाबदारी ओळखली पाहिजे.

Read More
ऑनलाइन वृत्तसेवाऔरंगाबाद

मराठवाड्यात आचारसंहिता लागु;1 डिसेंबर रोजी होणार पदवीधर निवडणुक मतदान

मराठवाडा पदवीधर मतदार संघासाठी 3 डिसेंबर रोजी निवडणुक होणार असून, यासाठी 1 डिसेंबर रोजी मतदान होणार आहे. दरम्यान निवडणुकीचा कार्यक्रम

Read More
औरंगाबाद

जायकवाडीतून 50 हजार क्यूसेक पेक्षाही जास्त विसर्ग:गोदा काठच्या गावांना अति सतर्कतेचा इशारा

औरंगाबाद : मुसळधार पावसानंतर जायकवाडी धरणातून मोठ्या प्रमाणात पाण्याचा विसर्ग करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे (Big water discharge from Jayakwadi

Read More
औरंगाबाद

जायकवाडी (नाथसागर) जलाशय अखेर तुडूंब:साडेतीन हजार क्यूसेसचा विसर्ग सुरू

औरंगाबाद-निम्म्या महाराष्ट्रासाठी वरदान असलेले औरंगाबाद जिल्ह्यातील जायकवाडी (नाथसागर) जलाशय अखेर तुडूंब भरल्याने या धरणातून शनिवारी 3685 क्युसेकने विसर्ग सोडण्यात आला

Read More
औरंगाबाद

जायकवाडी धरण तुंडुब भरले :दोन दरवाजे अर्धा फुट उघडले

पैठण । जायकवाडी धरण तुंडुब भरले असुन शनिवारी दुपारी जायकवाडीच्या 27 दरवाज्यांपैकी दोन दरवाजे अर्धा फुट वर उचलून एक हजार

Read More
औरंगाबादबीड

जायकवाडी धरण 97 टक्के भरलं:धरणक्षेत्रात सतर्कतेचा इशारा

औरंगाबादमधील जायकवाडी धरण 97 टक्के भरलं, जायकवाडी धरणात 11 हजार क्युसेक वेगाने पाण्याची आवक सुरु, तर उजव्या कालव्यातून 200 क्यूसेक्स

Read More
औरंगाबादवृत्तसेवा

जायकवाडीची पाणी पातळी ८७ %:गोदाकाठच्या १४ गावांना सतर्कतेचा इशारा

पैठण : जायकवाडी धरणाच्या पाणी पातळीत वाढ होत असल्याने येत्या काही दिवसात धरण १०० % भरण्याची शक्यता लक्षात घेत तालुका

Read More
औरंगाबाद

जायकवाडी धरणाच्या पाणी पातळीत ८५.५८ टक्के वाढ:सतर्कतेचा इशारा

पैठण । जायकवाडी धरणाच्या पाणी पातळीत दिवसागणित वाढ होत असुन, आजरोजी धरणाची पाणी पातळी ८५.५८ टक्के वर पोहचली आहे. धरणातील

Read More
औरंगाबादमहाराष्ट्र

मराठवाड्यासाठी खुशखबर:जायकवाडी यंदाही 100 टक्के भरण्याची दाट शक्यता

औरंगाबाद, 18 ऑगस्ट : कायम दुष्काळाने होरपळणाऱ्या आणि भीषण पाणी टंचाईचा सामना करणाऱ्या मराठवाड्यावर यंदाही वरुणराजाने चांगलीच कृपा दाखवली आहे.

Read More
error: Content is protected !!