Author: लोकांक्षा

महाराष्ट्रमुंबई

राज्यात 50 हजार शिक्षक भरतीची प्रक्रिया सुरू;पहिल्या टप्प्यात 30 हजार शिक्षक नेमणार

राज्यात शिक्षण भरतीचा आजच जीआर काढणार असून पहिल्या टप्प्यात 30 हजार शिक्षकांची भरती होणार असल्याची माहिती शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर

Read More
ऑनलाइन वृत्तसेवा

भारताचे ‘चांद्रयान-3’चंद्राच्या दिशेने झेपावले;तंत्रज्ञान क्षेत्रात भरारी

भारताचे ‘चांद्रयान-3’ हे महत्त्वाकांक्षी यान शुक्रवारी दुपारी यशस्वीरीत्या चंद्राच्या दिशेने झेपावले आणि भारताने अवकाश तंत्रज्ञान क्षेत्रात भरारी घेतली. ‘काउंट डाऊन’संपताच

Read More
ऑनलाइन वृत्तसेवा

अभियांत्रिकी पदवी प्रथम वर्ष प्रवेशाचे वेळापत्रक जाहीर,पहिली निवड यादी २५ जुलैला

अभियांत्रिकी पदवी प्रथम वर्ष प्रवेशासाठी नियमित तीन प्रवेश फेरीचे वेळापत्रक राज्य सीईटी सेलने प्रसिद्ध केले आहे. त्यानुसार अंतिम गुणवत्ता यादी

Read More
महाराष्ट्रमुंबई

जिल्हा परिषद शाळांत पुढील 15 दिवसांमध्ये कंत्राटीपद्धतीने भरती;राज्य सरकारचा मोठा निर्णय

राज्यातील सर्व शाळा सुरु झाल्या आहेत पण जिल्हा परिषद शाळेत शिकवण्यासाठी शिक्षकच नाहीत, अशी परिस्थिती महाराष्ट्रात असल्याचे समोर आलेय. त्यामुळे

Read More
ऑनलाइन वृत्तसेवा

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकाबाबत आयोगाचे संकेत

गेल्या दोन वर्षांपासून रखडलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकाबाबत आता महत्त्वाची बातमी समोर आली आहे. गेले अनेक दिवस स्थानिक स्वराज्य संस्थांच्या

Read More
बीड

लोकसभा निवडणुकीसाठी बीड जिल्ह्यात ईव्हीएम मशीन दाखल

EVM-VVPAT मशिन्सची प्रथम स्तरीय तपासणी वखार महामंडळ (एमआयडीसी) येथे करण्यात येणार बीड, दि. 6 (जि. मा. का.) आगामी लोकसभा सार्वत्रिक

Read More
ऑनलाइन वृत्तसेवा

पुढील पाच दिवस राज्यात मुसळधार ते अती मुसळधार पावसाची शक्यता

मुंबई: गेल्या काही दिवसांपासून तुरळक अपवाद वगळता मुंबईसह राज्यात दमदार पाऊस पडत आहे. यंदा राज्यात मान्सून तब्बल १५ दिवस उशीराने

Read More
महाराष्ट्रमुंबई

राज्याच्या सर्व नागरिकांना मिळणार महात्मा फुले जनआरोग्य योजनेचे कवच

मुंबई, दि. २८ : महात्मा जोतिराव फुले जनआरोग्य योजना ही राज्यातील सर्व शिधापत्रिकाधारक, अधिवास प्रमाणपत्र धारण करणाऱ्या नागरिकांना लागू करण्याचा

Read More
महाराष्ट्रमुंबई

संजय गांधी,श्रावणबाळ योजनेतील निवृत्तीवेतनात वाढ

संजय गांधी निराधार अनुदान योजनेत आणि श्रावणबाळ सेवा राज्य निवृत्तीवेतन योजनेत दरमहा पाचशे रुपयांची वाढ करण्याचा निर्णय आज झालेल्या मंत्रिमंडळ

Read More
ऑनलाइन वृत्तसेवा

कृषी उत्पन्न बाजार समितीतून निवृत्त झालेल्या कर्मचाऱ्यांनाही पेन्शन? शासनस्तरावर हालचालींना वेग

मुंबई: कृषी उत्पन्न बाजार समितीतून निवृत्त झालेल्या कर्मचाऱ्यांना निवृत्तीवेतन देण्याबाबत शासनस्तरावर हालचालींना वेग आला आहे. 25 मे 1967 आणि त्यानंतर

Read More
error: Content is protected !!