Author: लोकांक्षा

महाराष्ट्रमुंबई

सूर्यग्रहण पाहायचं असेल तर ही काळजी घ्या, महाराष्ट्रात असं दिसेल ग्रहण!

मुंबई 20 जून: 2020 या वर्षातलं पहिलं ग्रहण रविवारी 21 जून रोजी होत आहे. पृथ्वी आणि सूर्याच्यामध्ये चंद्र आल्याने चंद्राची

Read More
बीड

धक्कादायक:बीड जिल्ह्यात आढळले 9 पॉझिटिव्ह

बीडकाल बीड शहरातील छोटी राज गल्ली भागात दोन पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आल्यानंतर त्यांच्या संपर्कात आलेल्या लोकांचे स्वॅब तपासणीसाठी पाठवण्यात आले

Read More
बीड

आजही 76 जणांचे स्वॅब तपासणीला:बीडकरांना पुन्हा चिंता

कोविड-19/बीड अपडेट/20जून 2020बीड जिल्हयातील आज एकूण 76 व्यक्तींचे थ्रोट स्वॅब तपासणीसाठी पाठविण्यात आले आहेत.कोविड-19 च्या निश्चित निदानासाठी बीड जिल्ह्यातील खाली

Read More
पुणेमहाराष्ट्र

उद्या सूर्यग्रहण पाहण्याची संधी; जाणून घ्या कधी आणि कशी

सूर्यग्रहणाची वेळ काय? रविवार, २१ जून रोजी सकाळी १० वाजून २१ मिनिटांनी तेथे सूर्यग्रहणास प्रारंभ होईल. दुपारी १२ वाजून १

Read More
देशनवी दिल्ली

फेस मास्क वापरता तर ‘ही’ बातमी नक्की वाचा, अन्यथा नंतर होईल पश्चाताप

पुणे: कोरोना विषाणूमुळे जगभरात दहशत पसरली आहे. भारतातही संक्रमित लोकांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. त्यामुळे सर्व नागरिक आपल्या घरामध्ये कैद

Read More
महाराष्ट्रमुंबई

लग्नकार्यासाठी मंगल कार्यालय, लॉन, हॉलसाठी परवानगी-सरकारचा निर्णय

येत्या दोन दिवसात राज्य शासन लग्नासाठी मंगल कार्यालयं, लॉन, नॉन एसी हॉलला परवानगी देणार असल्याचे मंत्री विजय वडेट्टीवार यांची माहिती

Read More
महाराष्ट्रमुंबई

प्रत्येक जिल्ह्यात तज्ज्ञ डॉक्टर्सचा टास्क फोर्स नेमा : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

मुंबई : गेल्या तीन महिन्यांपासून आपण कोरोना संकटाचा सामना करत आहोत. रुग्णसंख्या दुप्पट होण्याचा वेग आपण चांगल्या पद्धतीने रोखला असला

Read More
बीड

बीड शहरातील छोटीराज गल्ली कारंजा परीसरात कन्टेनमेंट झोन घोषित पूर्णवेळ संचारबंदी लागू –जिल्हाधिकारी राहुल रेखावार

बीड, दि. १९:- बीड शहरातील छोटीराज गल्ली कारंजा परीसर येथे कोरोना विषाणूची लागण (COVID-१९ Positive) झालेले २ रुग्ण आढळून आले

Read More
बीड

बीड शहरात आढळले दोन पॉझिटिव

पोलीस कोविड-19 सुरक्षा सेल च्या माध्यमातून गेल्या आठवड्यामध्ये मा. पालकमंत्री धनंजय मुंढे,बीड व त्यांचे खासगी स्टाफ यांच्या संपर्कात आलेल्या 26

Read More
महाराष्ट्र

महाराष्ट्रात पुन्हा एकदा युती सरकार स्थापन करायला हवं-स्वामी

मुंबई: महाराष्ट्रातील महाविकास आघाडी सरकारमधील कुरबुरींच्या पार्श्वभूमीवर भाजपचे नेते सुब्रमण्यम स्वामी यांनी अत्यंत सूचक वक्तव्य केलं आहे. ‘काँग्रेस व राष्ट्रवादीनं ठाकरे सरकारचा पाठिंबा काढला तर भाजपनं

Read More
error: Content is protected !!