पाचवी ते आठवी नंतर आता पहिली ते चौथीचे वर्ग सुरू करण्याचा विचार-शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड
विद्यार्थ्यांचे आरोग्य हीच प्राथमिकता ठेऊन आम्ही तिसऱ्या टप्प्यातील पाचवी ते आठवीपर्यंतचे वर्ग सुरु करत आहोत. शिक्षकांच्या आरटीपीसीआर तपासण्या झाल्या आहेत.
Read More