महाराष्ट्र

पालखी सोहळा खंडित होणार नाही

 

आळंदी- करोनाच्या सावटामुळे यंदा श्री माउलींच्या पालखी सोहळ्याची परंपरा खंडित होते की काय अशी भीती निर्माण झाली होती. पण आज आळंदी देवस्थानात व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला की वर्षानुवर्षे चालत आलेली पालखीची परंपरा खंडित करायची नाही पण करोनाच्या सावटामुळे यंदा मोजक्याच वारकऱ्यांच्या उपस्थितीत पालखी सोहळा पंढरपूरकडे रवाना होणार आहे, असा निर्णय घेतल्याचे समजते आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *